नवी दिल्ली : भारतातील कोविड -१९ Corona च्या साथीच्या दुसºया लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून आज तब्बल ५९ हजार ११८ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्याचवेळी देशात २४ तासात २५७ जणांचा मृत्यु झाला आहे. दुसर्या बाजूला लसीकरणाची मोहिम जोरात सुरु असून आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख ४ हजार ४४० जणांचे लसीकरण झाले आहे.
India reports 59,118 new COVID19 cases, 32,987 recoveries, and 257 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry
Total cases: 1,18,46,652
Total recoveries: 1,12,64,637
Active cases: 4,21,066
Death toll: 1,60,949Total vaccination: 5,55,04,440 pic.twitter.com/GEzQNlbjLb
— ANI (@ANI) March 26, 2021
१४ मार्च रोजी देशभरात २६ हजार ५१३ नवीन कोरोना Corona रुग्ण आढळून आले होते. त्यांची संख्या दररोज वाढत चालली असून दहा दिवसात म्हणजे २४ मार्च रोजी दुप्पट ५३ हजार ४७६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर २५ मार्च रोजी ५९ हजार ११८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २३ ऑक्टोंबरनंतर प्रथमच आता एका दिवसात ५० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या
भारतात आतापर्यंत १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ जणांना कोरोनाची Corona लागण झाली आहे़ त्यापैकी १ कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे़ सध्या देशभरात ४ लाख २१ हजार ६६ कोरोना रुग्ण सक्रीय आहेत़ आतापर्यंत १ लाख ६० हजार ९४९ जणांना मृत्यु झाला आहे़.
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा
Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल
‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य