नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार Modi Cabinet Expansion झाला. यामध्ये अनेक चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यांनतर आता भाजप BJP संघटनेतही पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात…
डॉ. हर्षवर्धन
- ताज्याराजकीय
Modi Cabinet Expansion । राजीनाम्याच्या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
by bali123नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Union Cabinet Expansion । केंद्राच्या मोदी सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी (Modi Cabinet Expansion) सकाळपासूनच बड्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे…
- ताज्या
Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा (covid19) कहर पहायला मिळत असन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात कोरोना रुग्ण आढळून येण्याचा वेग वाढला असून याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर…
- राजकीय
शिवसेनेचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्राला छळण्याचा केंद्राचा डाव’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे Corona संकट अधिक गडद होत आहे. असे असताना महाराष्ट्रात कोरोना लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.…
- राजकीय
शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना प्रतिबंध लस यावरून महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यात राजकारण चांगलच तापल्याचं दिसत आहे. राज्यात लसीचा पुरवठा कमी असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद केले आहे.…
- राजकीय
जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असताना केंद्राकडून लीसचा पुरवठा कमी होत असल्याचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : महाराष्ट्रात लसींच्या पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.…
मुंबई : महाराष्ट्रात लसींच्या पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात तीन दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी…