नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत (Modi Cabinet Decisions) अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (union minister anurag thakur) यांनी या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र (Maharashtra) आणि ओडिसाच्या 44 महत्वकांक्षी जिल्ह्यांमधील 7000 पेक्षा जास्त गावांमध्ये मोबाईल टॉवर कनेक्टिव्हिटी (mobile tower connectivity) प्रदान केली जाईल. (Modi Cabinet Decisions)
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गावांना 4G मोबाईल (4G Mobile) सेवा प्रदान करण्याचा निर्णय (4g mobile connectivity) घेतला. या
योजनेवर 6466 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
लाइव📡: #Cabinet द्वारा लिए गए निर्णयों पर केंद्रीय मंत्री @ianuragthakur कर रहे हैं प्रेस वार्ता
यूट्यूब: https://t.co/6upGA4HiXP
फेसबुक: https://t.co/E2JDbU3Jbv #CabinetDecisions https://t.co/xEMEH17vOE
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) November 17, 2021
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, असे जिल्हे जिथे टेलिकॉम टॉवर आणि कनेक्टिव्हिटी नाही. म्हणजेच पाच राज्यातील (आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिसा) 44 अशा जिल्ह्यांतील 7,266 गावांमध्ये मोबाइल टॉवरची सुविधा दिली जाईल.
योजनेवर 6,466 कोटी रुपये खर्च होतील. इतकेच नव्हे, नक्षलवादी प्रभावित आणि आदिवासी भागातील ते भाग जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या (Pradhan Mantri Gram Sadak Yojana) टप्पा 1-2 अंतर्गत रस्ते संपर्कात कव्हर करण्यात आलेले नाहीत ते लाभान्वित केले जाणार आहेत.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
अनुराग ठाकुर यांनी म्हटले की, सरकारने निर्णय घेतला आहे की, नक्षलवादी प्रभावित आणि आदिवासी खेत्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते बनवले जातील. हे रस्ते दाट जंगले, पर्वत आणि नद्यांवरून जातील. (Modi Cabinet Decisions)
Web Title :- Modi Cabinet Decisions | Modi cabinet decisions 4g mobile towers connectivity will be provided to 7000 villages
Pune News | कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारामधील पार्किंग शुल्क रद्द !