मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा कहर वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपने लॉकडाऊनला विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस हे नेहमी ठाकरे सरकारवर आपला निशाणा साधत असतात. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे Anil Gote यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. गोटे यांनी एक परिपत्रक काढून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ
सत्ता गेल्यामुळे फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. फडणवीस हे अत्यंत लबाड व अहंकारी आहेत, त्यांच्याकडे केलेल्या एकतरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी झाली का ? कोरोनामुळे स्मशानभूमी मध्ये खच पडलेल्या मृतदेहांचे देखील राजकारण फडणवीस यांच्यासारखा माणूसच करु शकतो, अशा शब्दांमध्ये देवंद्र फडणवीस यांच्यावर अनिल गोटे Anil Gote यांनी टीका केली आहे.
‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’
अनिल गोटे Anil Gote यांनी पत्रक काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना जनता या संकट काळामध्ये उद्रेक करुन उत्तर देणार नाही. तर निवडणूक काळामध्ये याचे उत्तर जनता नक्की देईल, असे अनिल गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे.
…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल
‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)
भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा
जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा
सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’
15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात