सरकारसत्ता ऑनलाइन – देशात 5 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरी अवघ्या देशाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागले होते. या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा अधिक जागा…
विधानसभा निवडणुक
-
-
ताज्यापुणेराजकीय
Pune : हडपसरचे आमदार चेतन तुपे राष्ट्रवादीचे शहराध्यपद सोडणार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना लिहिलं पत्र
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार व पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे Chetan Tupe यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहिलं असून शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा…
-
ताज्याराजकीय
नाना पटोलेंच्या ‘त्या’ विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ, राष्ट्रवादी आणि अजित पवारांसाठी धोक्याची घंटा?
इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्र पक्ष असले तरी ते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात काँग्रेने…
-
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पश्चिम बंगाल आणि आसामसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सुरु आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला आहे. तर केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू येथील…
-
पाटणा : भाजप उमेदवाराच्या गाडीमध्येच ईव्हीएम मशिन्स सापडल्याचा धक्कादायक प्रकार आसाममध्ये नुकताच समोर आला. त्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते…
-
ताज्याराजकीय
प्रियंका गांधींनी केली ‘ही’ चूक, भाजप खासदाराने आठवण करुन दिले निवणुकीचे नियम; सोशल मीडियावर प्रियंका गांधी ट्रोल
by bali123नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच एकमेकांच्या चूकांवरुन टोलेबाजी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी priyanka gandhi…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यानुसार विविध पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजपने पश्चिम बंगाल राज्याकडे सर्वाधिक लक्ष दिल्याचे दिसत आहे. त्यावरून…
-
ताज्याराजकीय
‘मी खोटं बोलायला आलो नाही, माझं नाव नरेंद्र मोदी नाही, ते 24 तास खोटं बोलतात’, राहुल गांधींची PM मोदींवर टीका
कामरुप/ आसाम : वृत्तसंस्था- देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आसाममध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी अनुक्रमे 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि…
-
ताज्याराजकीय
Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई
पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना, तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली…
-
ताज्याराजकीय
…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य
by bali123पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील अस्थिर वातावरणातून काहीना बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्वच राज्याला या सद्यस्थितीतून बाहेर काढू शकेल, असे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील narendra patil…