सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन- कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार…
कोरोना लस
-
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत, असं वक्तव्य केलं आहे. सांगलीत बोलताना संभाजी भिडे यांनी कोरोना हा रोग नसून, कोरोनाने मरणारी…
-
ताज्यानागपूरमुंबई
मुंबई, सातारानंतर आता नागपूरमध्ये कोरोना लसींचा साठा संपुष्ठात; लसीकरणाविना नागरिक परतले
नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा Vaccine तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता नागपूरमध्ये अखेर कोरोना लसींचा साठा संपुष्ठात…
-
राजकीय
जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असताना केंद्राकडून लीसचा पुरवठा कमी होत असल्याचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.…
-
राजकीय
चंद्रकांत पाटलांचा नवनियुक्त गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले – ‘RSS दहशतवादी संघटना नाही, तुमच्या वादात संघाला दोष देऊ नका’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली असताना राज्यात पुढील तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी…
-
राजकीय
‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना राज्यातील लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्याने बंद करावे लागले आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून राज्य सरकारकडून लसीकरण मोठ्या प्रमाणत करण्यात येत आहे. मात्र राज्यात लसीचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत.…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात तीन दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी…
-
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वेगाने वाढणार्या या प्रकरणांमध्ये आता न्यूझीलंडने New Zealand एक मोठा निर्णय…