सरकारसत्ता ऑनलाइन – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने सावध केले आहे की कोविड-19 संकट अजून समाप्त झालेले नाही आणि जर महामारी ( Pandemic) ची तिसरी लाट आली तर…
epidemic
-
-
मुंबई : महाराष्ट्रात लसींच्या पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनली असताना राज्यात पुढील तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी…
-
राजकीय
‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना राज्यातील लसीकरण केंद्र लस उपलब्ध नसल्याने बंद करावे लागले आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून राज्य सरकारकडून लसीकरण मोठ्या प्रमाणत करण्यात येत आहे. मात्र राज्यात लसीचे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत.…
-
राजकीयसांगली
संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’
सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. असे असताना यावर मात्र शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे Sambhaji Bhide यांनी अजब विधान…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात तीन दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे केंद्राकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. दर आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी…
-
राजकीय
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी आता काय राहिलंय?’, चंद्रकांत पाटलांचा टोला
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यातील विविध प्रकरणावरून ठाकरे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर आता…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाची रोजची आकडेवारी 50 हजारांवर पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले. मात्र, राज्यातील व्यापारी या निर्बंधाला…
-
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वेगाने वाढणार्या या प्रकरणांमध्ये आता न्यूझीलंडने New Zealand एक मोठा निर्णय…