मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझे हे मौन कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे ह नेहमीच सोपे असते. पण सुशासन आणि…
epidemic
-
-
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काय देशाचे मालक आहेत का, प्रत्येक जण मालक आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर आहात. त्यांची चर्चा काय झाली यापेक्षा रश्मी शुक्ला यांचा…
-
पुणे : देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरुच आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यावरूनच आता वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष ऍड. प्रकाश…
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. देशात कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असताना लसीकरणात देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.…
-
ताज्या
कोरोना निर्बंधाविरोधात ठाकरे सरकारला ‘या’ मंत्र्याचा ‘घरचा आहेर’, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे काढले वाभाडे
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा Corona उद्रेक कायम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात…
-
सातारा : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकार इशारा…
-
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – संपूर्ण देशाला कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुण्यातील…
-
राजकीय
कोरोनावरून भाजपची ‘फिल्मी स्टाईल’ टीका, म्हणाले – ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्युशन का पता नहीं’
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …
-
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी पत्रकार परिषदेत केले होते. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची…
-
राजकीय
‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा
जालना : सरकारसत्ता ऑनलाइन- अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी राज्यात…